शासनाने पीक कर्जाची परफेड करण्याची मुदत ३१ मार्चपर्यंत ठेवली होती. या कालावधीत पीक कर्जाची परतफेड न करणाऱ्या शेतकऱ्यांना व्याजमाफीचा लाभ मिळणार नव्हता. शासनाने जाहीर केलेल्या नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांच्या प्रोत्साहान अनुदानाल ...
येथे कोरोनाच्या संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाचे निमित्त साधून जनसेवा प्रतिष्ठानच्या वतीने शासकीय कर्मचाऱ्यांना हातमोज्यांचे वितरण करण्यात आले. ...
कोरोनामुळे रोजगार गमावलेल्या कष्टकरी, मजूर, बेघर नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून या घटकांसाठी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून अन्नाची पाकिटे व पाणी उपलब्ध करून दिले आहे. ...
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंग गडावर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याने मोलमजुरी करणा-या ७० ते ८० कुटुंबांची उपासमार टाळण्यासाठी व्यापारी बांधवांकडून धान्याचे वाटप करण्यात आ ...
क्षेत्रातील कोणताही गरीब लॉकडाऊनच्या काळात उपाशी राहू नये, बेरोजगारीमुळे जगणे मुश्कील होऊ नये म्हणून दोन्ही उपाययोजना करणार असल्याचे त्यांनी ठासून सांगितले. यावेळी त्यांनी विविध विषयावर नागरिकांशी मार्मिक चर्चा केली. ग्रामपंचायतंीना भेडसावणाऱ्या समस् ...
संचारबंदीमुळे अनेकांचे रोजगार ठप्प झाले आहेत. गोरगरीबांना तर जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत बीटीबीने मदतीचा हात दिला. सब्जीमंडीत येणारा भाजीपाला एका वाहनात टाकून शहरातील विविध भागात मोफत वितरीत करण्यात आला. त्यामुळे गोरगर ...