कोरोना प्रादूर्भाव रोखण्यासाठी सर्व देश लढण्यासाठी सज्ज झाला आहे. यासाठी अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तर अनेकांची रोजंदारी बंद झाल्याने उपासमार सुरू आहे. श्रीक्षेत्र मढी येथे असलेल्या अनेक भटक्या कुटुंबीयांना संगम प्रतिष्ठानने या कुुटुंबीया ...
तालुक्यातील शेतकऱ्यांनी मार्च २०१९ मध्ये उन्हाचे चटके सहन करीत केळीची लागवड केली. वर्षभर या पिकाचे संगोपण केल्यानंतर आता केळीचे घड तोडणीवर आले आहे. बारा महिन्यात केळीचे घड तोडायला येतात त्यामुळे या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा ह ...
शहरवासीयांकडे थकीत व चालू वर्षाची मिळून एकूण १ कोटी १९ लाख ८५ हजार ४४० रुपये इतकी पाणी कराची वसुली होती. यापैकी ३१ मार्चपर्यंत ६९ लाख ४३ हजार १८३ रुपये इतकी पाणी कराची वसुली करण्यात आली. याची टक्केवारी ५७.९३ आहे. नगर पालिका प्रशासनाच्या वतीने गृह व प ...
स्वस्त धान्य दुकानदारांना ट्रेझरीत रक्कम जमा करण्याची पूर्वीची पद्धत होती. आता स्वस्त धान्य दुकानदारांनी तीन महिन्यांची रक्कमे ट्रेझरीत जमा करणे व एकाच महिन्याचे धान्याची उचल करून वितरण करावे अशी सूचना आहे. यात दुकानदारांनी तडतोड करून कसेतरी सरासरी ७ ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बचावासाठी सर्वत्र लोकांमध्ये जागृती केली जात आहे. जनताही आपआपल्या परीने कोरोना रोखण्यासाठी प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर कोलाम वस्त्यांमध्ये काय स्थिती आहे, हे जाणून घेतले असता, मागास समजल्या जाणाऱ्या कोलाम वस्त्यातसुध्दा ...
बँड पथक, सनई चौघडे आणि आता अलीकडेच लग्न सोहळ्यात सुरू झालेली संगीत मैफल सादर करणाऱ्या कलाकारांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. अवघे तीन महिने त्यांच्यासाठी कमाईचे असतात. उर्वरित काळात मिळाले तर ते बोनस ठरते. बँड पथकाचे साहित्य खितपत पडून आहे. ...