बुधवारी हनुमान जयंती असून नागरिकांनी घराबाहेर न निघता घरूनच हनुमंताची आराधना करावी. या आजाराची गंभीरता लक्षात घेता नागरिकांनी ‘लॉकडाऊन’चे पूर्णत: पालन करावे, असे आवाहन विश्व हिंदू परिषदेतर्फे करण्यात आले आहे. ...
अहिंसा ही जैन धर्माची खरी ओळख आहे. आज संपूर्ण जगाला महावीराची व त्यांच्या शिकवणीची अत्यंत गरज असून हिंसा, हत्या, भ्रष्टाचार या सारख्या अंधकारात ज्ञान, अहिंसा पाळून सत्य साधनेचे दीप प्रज्वलित करू शकतील, अशा आदर्शाची पुन: स्थापना होणे नितांत आवश्यक आहे ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान दगावलेल्या हाथीपुरा येथील एका व्यक्तीच्या थ्रोट स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आलेला आहे. त्यामुळे चित्रा चौक, पठाण चौक, हैदरपुरा, छाया कॉलनी, चांदणी चौक, इतवारा बाजार हा परिसर प्रशासनाद्वारे बफर झोन घोषित करण्यात आला ...
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देश आर्थिक संकटात आहे. भारताचा नागरिक म्हणून अडचणीच्याप्रसंगी पाठीशी उभे राहणे आपले कर्तव्य आहे.कर्तव्यपुर्तीचा परिचय देत कोहलगाव ग्रामवासी स्वयंस्फूर्तीने एकवटले. ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला व गावात फिरून ११ हजाराचा निधी ...
स्वस्त धान्य दुकानचालकांनी सोशल डिस्टन्सिंगकरिता पेंटने आखणी केली. मात्र, शेडअभावी उन्हात रांगा लावून धान्य उचल करताना लाभार्थ्यांना त्रास होतो. वृद्ध व शाळकरी मुले तसेच महिलांना कोरोनाच्या दहशतीतही उन्हाचा फटका सहन करावा लागत आहे. ...
संचारबंदीच्या लॉकडाऊनमध्ये समाजातील गरीब व गरजू अन्नधान्यापासून वंचित व उपाशी राहू नये यासाठी ज्या लोकांजवळ शिधापत्रिका आहे, परंतु धान्य मिळत नाही तसेच ज्या कुटुंबीयांकडे शिधापत्रिका नाही व त्यांना धान्याची गरज आहे, अशांचा या याद्यांमध्ये समावेश करण् ...
कोरोना विषाणुच्या प्रादुर्भावामुळे देशभर लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे तालुक्यातील गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सामाजिक संस्था व कार्यकर्ते मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अभोण ...
कोरोनासारख्या महाभयंकर विषाणूपासून काळजी घेण्यासाठी शासनाकडून विविध उपक्र म राबवून जनतेला काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत असून ठिकठिकाणी जनजागृती व मदतकार्यही सुरू आहे. लॉकडाऊनमुळे बाहेर पडता न येत असल्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार ...