जिल्ह्यात अद्यापही ५ ते ६ लाख क्विंटल कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. हा सर्व कापूस मान्सुनपूर्वी हमीभावात खरेदी करावा, यासाठी सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र वाढविण्याची मागणी जोर धरत आहे. पण, कापूस खरेदी केंद्र वाढवायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे. याबाबत अ ...
मध्यप्रदेशातील दारूसाठा भरलेला कंटेनर उतरल्याची चर्चा शहरात वाऱ्यासारखी पसरली आहे. येथूनच शहरात मागील तीन दिवसांपासून मोठ्याप्रमाणात दारू पुरवठा होत असल्याने तळीरामांना सुगीचे दिवस आले आहे. त्यामुळे पोलीस विभाग याची दखल घेईल काय, असा प्रश्न उपस्थित क ...
गोंदिया आगारात ८० बसेस आहेत. या ८० बसेस दिवसाकाठी ३८० फेऱ्या मारत होत्या. या फेऱ्याच्या माध्यमातून १२ लाख रूपयाचे उत्पन्न एका दिवशी आगाराला मिळत होते. परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गाने २३ मार्चपासून संचारबंदी घोषीत झाल्याने सर्व बस फेऱ्या बंद करण्यात ...
देशात सुरू असलेल्या टाळेबंदीमध्येच यंदा आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस साजरा केला जात आहे. त्याअनुषंगाने शहरातील विविध संग्रहालयांद्वारे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. कुठे ‘ऑनलाईन’ चित्रकला स्पर्धा तर कुठे ‘व्हर्च्युअल टूर’ची तयारी केली जात आहे. ...
पावसाळ्यात संपर्क तुटणाऱ्या गावांमध्ये सर्वाधिक ७३ गावे एटापल्ली तालुक्यातील आहेत. याशिवाय भामरागड तालुक्यातील ५९, अहेरी तालुक्यातील ५७, सिरोंचा तालुक्यातील २८, धानोरा तालुक्यातील ३२ तर मुलचेरा तालुक्यातील ४ गावांचा समावेश आहे. ...
आरमोरी तालुक्याच्या शंकरनगर, पळसगाव, पाथरगोटा व सावलखेडा येथील नागरिकांनी लॉकडाऊनमुळे यावर्षीचा तेंदूपत्ता हंगाम सुरू न करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे चार गावातील शेतकऱ्यांचे खरीप हंगामातील आर्थिक बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. ...
कोरोनाच्या संकाटावर मात करण्यासाठी शासनाने लॉकडाऊन घोषित केले आहे. जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू आहेत. या काळात आंतरजिल्ह्यात व परराज्यात होणारी वाहतूक व्यवस्था बंद पडल्याचे सांगण्यात येत असून जीवनावश्यक वस्तू असलेल्या मिठाचा पुरवठा होत नसल्याचे सांगू ...