विलवडे या कृषीप्रधान गावाला वादळी पावसाने झोडपून काढल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. गावात विविध पिकांचे या वादळी पावसाने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. सरकारी यंत्रणेने पंचनामा करून नुकसान भरपाई लवकर मिळवून द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांतून होत आह ...
देवगड : देवगड आगारातून २० गाड्यांमधून ४२६ परप्रांतीय मजुरांना ओरोस रेल्वेस्थानक येथे पाठविण्यात आले. केंद्र तसेच राज्यशासनांनी राज्यातील जिल्हानिहाय ... ...
गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच ...
झाराप झिरो पॉर्इंट येथील महामार्गालगत असलेल्या टपऱ्यांना लागलेल्या भीषण आगीत दोन टपऱ्या पूर्णपणे जळून खाक झाल्या. यात या टपऱ्यांचे सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी असलेल्या नागरिकांच्या सतर्कतेमुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. ...
पावसाळा तोंडावर आल्याने तसेच उपासमार होऊ लागल्याने पुणे व लातूर जिल्ह्यात चालत निघालेल्या कामगारांना करूळ व दाजीपूरच्या चेकपोस्टवरून कणकवली तहसील कार्यालयात आणण्यात आले. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरदिवशी हजारोंच्या संख्येने मुंबईकर चाकरमानी दाखल होत आहेत. या पार्श्वभूमीवर व्यापारी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्यादृष्टीने १८ ते २५ मेपर्यंत आठ दिवसांच्या कालावधीकरिता खारेपाटण बाज ...