शिवसेना हा भारतातील एक प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. 19 जून 1966 साली बाळासाहेबांनी या पक्षाची स्थापना केली. बाळासाहेबांनंतर या पक्षाची जबाबदारी उद्धव ठाकरे सांभाळत आहेत. Read More
Aaditya Thackeray News: बिहारची निवडणूक येत आहे, भाजपाला तिथे गरज आहे. तुम्ही हिंदीचा विषय घ्या, आम्ही मराठीचा घेतो. दोघांचा फायदा, असे सांगत आदित्य ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. ...
हुबेहूब बाळासाहेबांचा आवाज, बोलण्याची लकब आणि नाशिकमधील नेत्यांना थेट नावानिशी घालण्यात आलेली साद यामुळे शिवसैनिकांना बाळासाहेबच आपल्याशी संवाद साधत असल्याचा भास होत होता. ...