पूरसंरक्षण भिंतीसाठी शेतजमिनींचे अधिग्रहण करूनही नुकसान भरपाई न दिल्याने मौजे डिग्रज येथील दोन शेतकऱ्यांनी आत्महत्येचा इशारा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांना दिला आहे. याप्रश्नी पाटबंधारे विभागाकडून टाळाटाळ केली जात असल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली ...
गोदावरी व नंदिनी नदीत होणारे प्रदूषण व नदीत जाणाऱ्या गटारीच्या पाण्याकडे मनपाचे होणारे दुर्लक्षाबाबत नाराजी व्यक्त करताना सहा महिन्यांत गटारीचे पाणी दोन्ही नदीत जाणार नाही याबाबत कारवाई करण्याचे आदेश पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी दिले. ...
बंधायांची कामे दर्जेदार होण्यासाठी शेतकºयांनी कामांवर लक्ष ठेवले पाहिजे. चांगले काम झाले तर सिंचनाच्या समस्या कमी होण्याबरोबरच पुढच्या पिढीपर्यंत अशा कामांचे फायदे होतील. त्यामुळे सर्वांनी सजग असावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद व नियोजन समिती सदस्य सी ...
कयाधू नदी लोकसहभागातून पुनरुज्जीवित करण्यासाठी २१ मार्च रोजी झालेल्या बैठकीत डॉ.राजेंद्र सिंह राणा यांचा कार्यक्रम लोकसहभागातून घेण्याचा निर्धार करण्यात आला. ...
येवला : तालुक्यातील पाटपाणी, पिण्याच्या पाण्याचे व लघुपाटबंधारे प्रलंबित प्रश्नावर मे महिन्यात अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंत्रालयात घेण्याचे आश्वासन जलसंपदा तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी भाजपा नेते बाबासाहेब डमाळे यांच्या शिष्टमंडळास दिले. ...
नर्मदा परिक्रमा ही साधनेतूनच साध्य होऊ शकते. प्रबळ इच्छाशक्ती, सहनशक्ती, श्रद्धा, समाधानी वृत्ती यातूनच ही परिक्रमा पूर्ण होऊ शकते. त्यामुळे ही परिक्रम करू इच्छिणाऱ्यांनी हे गुण आधी स्वत:त आहेत का ते तपासावे आणि मग परिक्रमेला निर्धास्तपणे निघावे, असे ...
ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई जाणवू लागली असतानाच गोदावरी नदीच्या पात्रात पाणवेली पसरल्याने पाणी दूषित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोदावरी नदीपात्र पाणवेलींमध्ये गडप झाले असून, पाणवेलींचे क्षार पाण्यात मिसळत असल्याने पाण्याला बेरंग आला आहे. ...