मराठवाड्याच्या विविध भागात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे रब्बी पिकांसह भाजीपाला, फळबागांचे नुकसान झाले आहे. औराद शहाजानीसह परिसरात एक आठवड्यापासून तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ...
सध्या दिवसेंदिवस कडाक्याचा उन्हाळा वाढू लागला आहे आणि त्यामुळे तलावातील पाणीसाठ्यात कमालीची घट होत आहे. सांगली जिल्ह्याच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील दहा लघू आणि एक मध्यम प्रकल्प तलावांपैकी लांडगेवाडी तलावात मृत संचयी पाणीसाठा असून, उर्वरित तलावांमध्ये ...
कोल्हापूर जिल्ह्यात शनिवारी सकाळी दाट धुके आणि दिवसभर कडक उष्मा आणि सायंकाळी काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. ग्रामीण भागात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. ...