उच्चभ्रूंची वसाहत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगापूररोड आणि लगतच्या सावरकरनगर, बापूपूल परिसरात रस्त्यांवर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. आकाशवाणी टॉवर ते चिंतामणी लॉन्स व तेथून पुढे चोपडा लॉन्स परिसरही खड्ड्यांनीच व्यापला आहे. ...
भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून चेरापुंजीची ओळख आहे. मात्र ही ओळख यंदा महाबळेश्वरने पुसून टाकली आहे. ग्लोबल वार्मिंगमुळे वातावरणात होणा-या बदलामुळे पाऊस कमी जास्त होत आहे. ...
जिल्ह्यातील पाथरी, सोनपेठ, मानवत, पालम, सेलू आणि गंगाखेड या सहा तालुक्यांमध्ये रविवारी रात्री जोरदार पाऊस झाला़ या पावसाने ओढ्या-नाल्यांना पूर आला असून, अनेक भागांत पाणी साचले आहे़ पाथरी तालुक्यात हादगाव बु़ येथे ओढ्याच्या पुरात वाहून जाणाऱ्या शेतकºय ...
ज्या डाळिंबाने दुष्काळी आटपाडीकरांना समृद्धीचे स्वन दाखविले, त्या डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांवर आता डोळे पांढरे होण्याची वेळ आली आहे. गेल्या २२ वर्षांत यंदा प्रथमच दहा हजारहून अधिक एकरवरील डाळिंब बागांना फलधारणाच झाली नाही. ज्या झाडांना २०० ते २५० डाळिं ...
मुरखळा येथील सुभाषनगरातील महात्मा गांधी शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वसाहतीतून जाणाऱ्या रस्त्यावर खडीकरण झाले नाही. सदर रस्ता कच्च्या स्वरूपात आहे. येथून विद्यार्थी शाळेत ये-जा करीत असतात. अतिवृष्टीमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. जागोजागी पसरला ...