रोहिणीत मान्सूनपूर्व पावसाचे आगमन झाले. ७ जूनला मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर सातत्याने मृगसरी बरसल्या. त्यामुळे शिवारात आता पेरणी सुरू झाली आहे. हवामान विभागानेही १२ ते १५ जूनदरम्यान दमदार पावसाची शक्यता वर्तविलेली आहे. वर्धा जिल्ह्यापर्यंत मान् ...
अड्याळ ते नेरला महामार्गावर दोन्ही बाजूला माती घातली. मात्र प्रवाशांना त्रास होणार नाही असा दुसरा मार्गसुध्दा तयार करून दिले नाही. शुक्रवारी झालेल्या पावसाने महामार्गावर चिखलच चिखल निर्माण झाला आहे. या मार्गावरुन आवागमन होत असल्याने अनेकांचे वाहन स्ल ...
भंडारा जिल्हा हा प्रमुख भात उत्पादक जिल्हा आहे. भातपिकासाठी भरपूर पावसाची आवश्यकता असते. जिल्ह्याची वार्षिक सरासरी १३३०.२ मिमी आहे. गत काही वर्षात पावसाने दगा दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र यंदा लवकरच राज्यात मान्सून सक्रीय झाला असून विदर्भा ...
नाशिक शहर व परिसरात शनिवारी सर्वप्रथम नाशिकरोड भागाकडून ढग दाटून आले. नाशिकरोड ते अंबडपर्यंत विविध उपनगरांमध्ये संध्याकाळी पाच वाजेपासूनच कोसळ ‘धार’ सुरू झाली. ...
नाशिक जिल्ह्याची वार्षिक पर्जन्यमान १५,००४ मिलीमीटर इतकी असून, त्यात जून महिन्याचे प्रमाण २७०४ मिलीमीटर इतके आहे. गेल्या वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्याअखेर जिल्ह्यात फक्त १ टक्केच पाऊस झाला होता. ...