खरीप हंगामात झालेला तोटा रब्बी हंगामात तरी भरून निघेल, या आशेने शेतकरी रब्बी हंगामातील पेरणीसाठी मशागतीला लागला आहे; मात्र गतवर्षी अतिवृष्टीमुळे झालेले नुकसान लक्षात घेता, यंदा पीक साथ देइल का, असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे. ...
पुरामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास 12 मृतांची नोंद झाली. आता मृतांचा आकडा 205 वर पोहोचला आहे. व्हॅलेन्सियामध्ये 202, कॅस्टिला-ला मांचामध्ये 2 आणि अंडालुसियामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. ...
मुंबई शहर आणि उपनगरांतील कमाल तापमान अद्याप ३५ अंशांच्या आसपास नोंदविण्यात येत असून, पुढील चार दिवस म्हणजे रविवारपर्यंत कमाल तापमानाचा पारा तेवढाच राहणार आहे. ...