राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sharad Pawar Letter To CM Devendra Fadnavis About Beed Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी अद्याप मोकाटच असल्याची जनभावना आहे, असे सांगत शरद पवारांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून मोठी मागणी केली आहे. ...
NCP AP Group Minister Narhari Zirwal News: राज्यातील पालकमंत्रिपदाची नावे लवकरच जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असून, त्यामुळे पुन्हा एकदा स्पर्धा सुरू झाली आहे. ...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मातोश्रींनी नुकतेच पंढरपुरात विठ्ठलाचे दर्शन घेतल्यानंतर पवार कुटुंब एक व्हावे, अशी भावना व्यक्त केली होती. त्यानंतर दोन्ही गटांनी एकत्र यावे, अशी चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. ...