राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Sunil Tingre Sharad Pawar : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांचे नाव समोर आले होते. विशाल अग्रवाल यांच्या मुलाला वाचवण्यासाठी टिंगरेंनी मदत केल्याचे आरोप झाले. या प्रकरणावरुन आता शरद पवार ...
महायुतीत मुख्यमंत्रिपदाच्या चर्चा सुरू असताना अजित पवारांनी राज्याने दिलेल्या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्ती केली. चंदगड येथे झालेल्या सभेत बोलताना ते म्हणाले की, माझा उपमुख्यमंत्री पदाचा रेकॉर्ड कुणाला मोडता येणार नाही. ...
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते सतिश चव्हाण यांनी आपण निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. 'मला लढायचेच आहे,' असे चव्हाण यांनी म्हटले आहे... ...
Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक ही एकाच टप्प्यात घ्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार (NCP AP) पक्षाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. अजित पवार गटाचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री अनिल पाटील (Ani ...
Ruta Awhad Statement : आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नी ऋता आव्हान यांनी ओसामा बिन लादेन बद्दल एक विधान केले. लादेनला समाजाने दहशतवादी बनवले, असे त्या म्हणाल्या. ...