राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हा महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय पक्ष आहे. काँग्रेसला राम-राम ठोकत शरद पवार, पी ए संगमा आणि तारिक अन्वर या तीन नेत्यांनी १० जून १९९९ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. शरद पवारांचं राजकारणातील वजन, वलय आणि मुरब्बीपणा या जोरावर पक्षाचा विस्तार राज्यात वेगाने झाला. काँग्रेसमधील अनेक नेते त्यांना येऊन मिळाले. पश्चिम महाराष्ट्र हा त्यांचा बालेकिल्ला मानला जातो. २००४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ७१ जागा मिळवून राष्ट्रवादी काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला होता. Read More
Jayant Patil News: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधिमंडळात संविधानावर चर्चा झाली. या विषयावर बोलताना जयंत पाटलांनी काही मुद्दे उपस्थित करत चिंता व्यक्त केली. ...
Jaykumar Gore Rohit Pawar: जयकुमार गोरे प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पवार, सुप्रिया सुळे यांचा उल्लेख करत हा बदनामीचा कट असल्याचे म्हटले होते. त्यानंतर आता रोहित पवारांनी नवीन गौप्यस्फोट केला आहे. ...
Bachchu Kadu News: गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्येही तशी जवळीक दिसून येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आता शरद पवारच अजित पवारांसोबत जातील असं वाटू लागलंय, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. ...
Anna Bansode News: पिंपरी चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे हे विधानसभेचे उपाध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. घोषणेची औपचारिकताच शिल्लक राहिली आहे. पान टपरीचालक ते आमदार आणि आता विधानसभा उपाध्यक्ष... कसा आहे अण्णा बनसोडे यांचा प्रवास. ...