मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
देशातील ‘एनटीसी’च्या एकूण २३ गिरण्या लॉकडाउनचे कारण पुढे करून बंद करण्यात आल्या. त्याला प्रदीर्घ कालावधी लोटला असला तरी अद्याप या गिरण्या सुरू केल्या नाहीत. ...
Protest Against Bangladesh: बांगलादेशमध्ये हिंदू तरुण दीपू चंद्र दास याच्या करण्यात आलेल्या निर्घृण हत्येचे पडसात भारतात तीव्रपणे उमटताना दिसत आहेत. देशातील विविध भागात यावरून आंदोलनं होत आहेत. दरम्यान, आज मुंबई, दिल्ली, कोलकाता अशा देशातील प्रमुख शह ...