मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
नवनियुक्त मुंबई पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांनी पदभार स्वीकारल्यानंतर, मुंबई पोलीस दलात अंतर्गत फेरबदल करण्यास सुरुवात केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
बोरीवलीत मधमाश्या चावण्याचे प्रमाण वाढल्यामुळे बोरिवलीकरांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे यावर आळा घालण्यासाठी आणि मधमाश्यायांची पोळी काढण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने स्वतंत्र यंत्रणा तयार करावी अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 7 ...
समुद्राला शुक्रवार, शनिवार दोन दिवस मोठी भरती होती. या काळात समुद्रकिनारी उसळलेल्या लाटांमुळे मुंबईकरांनी समुद्रात फेकलेला कचरा लाटांद्वारे पुन्हा किनारी फेकला गेला. ...
पर्यावरणावर होणारा दुष्परिणाम पाहता मुंबई उच्च न्यायालयाने प्लॅस्टिकनंतर आता थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्याची त्वरित अंमलबजावणी करण्यात येईल, असाही आदेश न्यायालयाने दिला आहे. ...
गुजरातचे पोलीस अधिकारी एन.के. आमीन यांची विशेष न्यायालयाने आरोपमुक्तता केली असली तरी सीबीआयने मात्र त्यांच्या आरोपमुक्ततेला उच्च न्यायालयात शुक्रवारी विरोध केला. ...