मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
पुढील २४ तासात कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी होण्याची तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे़. ...
राज्याचे पावसाळी अधिवेशन नागपूरला भरवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आणि तो अंमलात आणला मात्र डिसेंबरमध्ये होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत होणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तसा निर्णय झाला असून तो पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच ...