मुंबई ही महाराष्ट्र राज्याची राजधानी असून भारतातील सर्वांत जास्त लोकसंख्या असलेले शहर आहे. मुंबईची लोकसंख्या सुमारे ३ कोटी २९ लाख आहे. मध्य आशियातील सर्वांत जास्त वार्षिक सकल उत्पन्न असलेले शहर आहे. आपल्या उपनगरांसह मुंबई जगातील ५वे सर्वांत मोठे शहर आहे. Read More
मलनि:सारण प्रकल्पांतर्गत प्रस्तावित सात सांडपाणी प्रक्रिया केंद्रांमध्ये अनुक्रमे वरळी, वांद्रे, धारावी, वर्सोवा, मालाड, भांडूप आणि घाटकोपर या प्रक्रिया केंद्रांचा समावेश आहे. ...
Mumbai : देवनार क्षेपणभूमी येथे कचऱ्यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प राबविला जाणार आहे. ६०० टन प्रतिदिन कचऱ्यावर प्रक्रिया करून ४ मेगावॅट प्रतिदिन ऊर्जानिर्मिती केली जाईल. ...
Dharavi News : गेल्या १५ वर्षात धारावी पुनर्विकास प्रकल्पावर तब्बल ३१ कोटी २७ लाख खर्च झाले आहेत. दस्तुरखुद्द झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने त्याबाबतची कबुली दिली आहे. ...