२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली. Read More
भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर सोमवारी सायंकाळी झाली. या बैठकीनंतर पक्षाचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पत्रकारांना सांगितले की, सत्ता समीकरणांबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ...
सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, याबाबतीत विधानसभेचे उपाध्यक्ष व प्रतोद यांनादेखील त्यांचे यावर काय म्हणणे आहे, हे सांगण्याकरिता ११ जुलैपर्यंत शपथपत्र दाखल करावे व १६ आमदारांना त्यांच्या अपात्रतेच्या नोटीसला उत्तर देण्यासाठी मुदत वाढवून देण्यात आ ...
बंडखोर मंत्र्यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी अजूनही घेतलेला नाही. शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने या मंत्र्यांबाबत निर्णयाचे सर्वाधिकार उद्धव यांना दिले होते. ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर महाविकास आघाडीचेच सरकार कायम राहणार की भाजप-एकनाथ शिंदे युतीचे सरकार येणार आणि कधी, या विषयी वेगवेगळे पर्याय समोर येत आहेत. ...