लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
महाविकास आघाडी

Mahavikas Aghadi latest news, मराठी बातम्या

Mahavikas aghadi, Latest Marathi News

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात मोठी राजकीय उलथापालथ झाली. मुख्यमंत्रिपदावरुन भाजपा-शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाल्यानंतर शिवसेनेने थेट काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत आघाडी केली. राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षांनी मिळून महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात सत्ता मिळवली.
Read More
जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, असं हे सरकार; आमदार प्रकाश आवाडे यांची खरमरीत टीका - Marathi News | This government will continue till it falls; MLA Prakash Awade's harsh criticism | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोपर्यंत पडत नाही, तोपर्यंत चाललयं, असं हे सरकार; आमदार प्रकाश आवाडे यांची खरमरीत टीका

राज्यातील २५ आमदार सध्या नाराज आहेत. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील दोन आमदारांचा समावेश आहे. म्हणजे सन २०२४ पर्यंत काँग्रेसमध्ये कितीजण राहतील, हे पहा. ...

महाविकास आघाडीत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे....; भाजपाचा काँग्रेस-शिवसेनेला चिमटा - Marathi News | BJP criticizes Shiv Sena, Congress and NCP over Congress MLAs' displeasure in mahavikas aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मविआत नाराज नसलेला एकच पक्ष तो म्हणजे....; भाजपाचा काँग्रेस-शिवसेनेला टोला

जे स्वत:च्या आमदारांना न्याय देऊ शकत नाहीत ते राज्यातील जनतेचं काय भलं करणार? असा सवाल भाजपाने काँग्रेस-शिवसेनेला विचारला आहे. ...

संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे ! - Marathi News | Kolhapur North's puzzle, the horses of the Grand Alliance! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :संपादकीय - कोल्हापूर उत्तरचे कोडे, महाआघाडीचे अडणार घोडे !

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीपुढले कोडे किती गहन असेल, याचे प्रात्यक्षिकच कोल्हापूरच्या पोटनिवडणुकीत घडताना दिसते आहे.. ...

आमदारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार? अजित पवार यांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले... - Marathi News | Will the state government reverse the decision to provide houses to MLAs? Ajit Pawar gave a clear signal, said ... | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदारांना घरं देण्याचा निर्णय राज्य सरकार मागे घेणार? अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत, म्हणाले...

MLA Home: आमदारांना ठरलेल्या किमतीत घरे दिली जाणार होती मात्र आता एखादा निर्णय घेतल्यानंतर कारण नसताना गैरसमज निर्माण होत असतील तर तो निर्णय थांबवला जाऊ शकतो असे सुतोवाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज केले. ...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र, किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची केली मागणी - Marathi News | Congress State President Nana Patole's letter to Chief Minister Uddhav Thackeray, demands implementation of at least the same program | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नाना पटोलेंचे उद्धव ठाकरेंना पत्र, काँग्रेस नाराज असल्याच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केली मोठी मागणी

Nana Patole's letter to Chief Minister Uddhav Thackeray: महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना निश्चित झालेल्या किमान समान कार्यक्रमाची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ...

Maha Vikas Aghadi: ‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट? - Marathi News | congress mla unhappy in maha vikas aghadi thackeray govt likely to meet sonia gandhi and rahul gandhi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘मविआ’तील घटक पक्षात धुसफूस; काँग्रेस आमदारांना हवीय सोनिया गांधींची भेट, तक्रार करणार थेट?

Maha Vikas Aghadi: शिवसेना आमदारांची खदखद समोर आल्यानंतर आता काँग्रेसमधील २५ आमदार नाराज असल्याचे सांगितले जात आहे. ...

ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप - Marathi News | Electricity : crisis of strikes due to lack of communication; mla chandrashekhar bawankule on state power workers strike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऊर्जा विभागाचे खासगीकरण करण्याचा मविआ सरकारचा डाव; चंद्रशेखर बावनकुळेंचा आरोप

ऊर्जा मंत्रालय विद्युत निर्मिती कंपन्यांच्या संचालक मंडळाशी सुसंवाद राखण्यात अपयशी ठरत असून, हे खाते खासगीकरणाकडे नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा डाव असल्याचा गंभीर आरोप आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे.  ...

भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास - Marathi News | BJP's black magic will not work, Maha Vikas Aghadi government will last for 5 years Says Congress Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपाची काळी जादू चालणार नाही, मविआ सरकार ५ वर्ष चालणार; काँग्रेसचा विश्वास

राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना या तीन पक्षाचे महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर सत्तेत आलेले आहे असं नाना पटोलेंनी सांगितले. ...