जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्यात म्हणजे २९ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी ८७ उमेदवारांनी ११४ नामनिर्देशनपत्र (अर्ज) दाखल केले होते. छाननीमध्ये १२ नामनिर्देशनपत्र अवैध ठरले होते. शिल्लक राहिलेल्या ७५ उमेदवारांपैकी नऊ ...
निवडणुकांच्या रणधुमाळीत आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. त्यातून स्वराजरक्षक संभाजी मालिकेत संभाजी महाराजांची भूमिका निभावणाऱ्या अमोल कोल्हेंबाबत उलट-सुलट चर्चा होत आहेत. ...