राजाराम पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : जीएसटी करप्रणाली लागू होऊन वर्ष उलटले तरी नोटाबंदीमुळे वस्त्रोद्योगात निर्माण झालेली आर्थिक टंचाईची तीव्रता अद्यापही टिकून आहे. त्याचा परिणाम म्हणून एकूणच कापड उद्योगातील आर्थिक उलाढालीमध्ये४० टक्क्यांच ...
राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य आणि त्यांची प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योतर काळात विधायक कामाचा आलेख उभा राहू लागल्याने पश्चिम महाराष्ट्राची प्रगती झाली. कारण शाहू विचारांचा जागर हा प्रगतीचा मार्ग आहे. ते एक विकासाचे मॉडेल आहे. मराठवाड्यात राजर्षी शाहू ज ...
शहरातील भटक्या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी गेल्या आठ वर्षांत महापालिकेने काहीच केले नाही. घोषणा आणि आश्वासनाचे गाजर दाखवायचे, लोकांची ओरड कमी झाली की, सर्व विसरून जायचे, असा प्रघात पडला आहे. ...
- इंद्रजित देशमुख-वारी करणाऱ्या वैष्णवाचे घर कसे असते? यावरही संतांनी चिंतन केले आहे. आज कित्येक घरं मुकी होत निघाली आहेत. घरातील संवाद संपत चालला आहे. नात्या-नात्यांतील अंतर वाढत चालले आहे. अविश्वास, रुक्षपणा, वैचारिक गोंधळ यामुळे जीवनातील रस कमी ह ...
कोल्हापूरचे सहायक वनसंरक्षक विजय गोसावी व पेंडाखळेचे वनक्षेत्रपाल ए. बी. जेरे. यांच्या कारभाराची चौकशी करावी, अशी मागणी जनसुराज्य शक्ती पक्षाने शनिवारी केली. याबाबतचे निवेदन कार्यालय अधीक्षक सुधीर सोनवणे यांना ताराबाई पार्क येथील वनविभागाच्या कार्याल ...
अहिल्याबाई होळकर मोफत एस. टी. प्रवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास सुरळीत चालू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने निवेदनाद्वारे विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांच्याकडे करण्यात आली. ...
कोल्हाूपर जिल्ह्यात शनिवारी पावसाचा जोर काहीसा ओसरला. दिवसभर अधूनमधून कोसळणाऱ्या सरी वगळता उघडीप राहिली. पाऊस कमी झाल्याने नद्यांची पातळीही घसरू लागली असून, अद्याप अठरा बंधारे पाण्याखाली आहेत. धरणक्षेत्रातही पावसाचा जोर कमी झाला आहे. ...