पालकमंत्री अतुल सावे यांनी रविवारी जालना जिल्ह्यातील विविध भागात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली. अंबड तालुक्यातील दौऱ्यात ते सजवलेल्या बैलगाडीतून बांधावर गेले. ...
२२ ऑगस्ट रोजी घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ येथील श्रीराम मंदिराच्या गाभाऱ्यातून राम, लक्ष्मण, सीता, हनुमान या देवांच्या पंचधातूच्या मूर्तीं चोरट्यांनी चोरून नेल्या होत्या. ...