सेंच्युरियन पार्क - मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना कर्णधार विराट कोहलीसह मुरली विजय आणि लोकेश राहुल तंबूत परतल्याने दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ अडचणीत सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेने दिलेल्या २८७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने चौथ्या दिवसअखेर ३ ...
मैदानाचा काही भाग ओलसर असल्यामुळे चेंडु सतत ओला होऊन गोलंदाजांना याचा त्रास होत असल्याची तक्रार कोहलीने मैदानातील पंचांकडे केली. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना चेंडूवर ग्रिप घेणं कठीण होत असल्याचा विराटचा दावा होता. पण... ...
शरद पवार यांनी धोनीचं तोंडभरुन कौतुक करताना झारखंडने दिलेला उत्तम कर्णधार म्हणजे महेंद्रसिंग धोनी असं म्हटलं आहे. देशाच्या क्रिकेटचं नाव धोनीने जगभरात नेलं असल्याची कौतुकाची थापही त्यांनी यावेळी दिली. ...
‘विश्वचषक स्पर्धेनंतर खूप काही बदल झाले असून आमच्याकडून खूप अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेतील प्रत्येक सामना जिंकण्याचा आमचा प्रयत्न असेल. ...