शोपियां जिल्ह्यात तीन पोलिसांची दहशतवाद्यांनी हत्या केल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी पुलवामा व शोपियां जिल्ह्यात जोरदार शोधमोहीम हाती घेतली असून, घराघरात शिरून तपासणी सुरू आहे ...
१८ सप्टेंबर २०१६ रोजी नियंत्रण रेषेजवळच्या उरी इथल्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १७ जवान शहीद झाले होते. या हल्ल्याचा बदला भारतीय लष्करानं २९ सप्टेंबरला घेतला होता. ...
सीमा सुरक्षा दलाचे जवान हेड कॉन्स्टेबल नरेंद्र सिंह यांचा पाकिस्तानी सैन्याने गळा कापलेला व अनेक गोळ्यांच्या जखमा झालेला मृतदेह सापडल्यानंतर आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर हाय अलर्ट जारी केला आहे. ...