India Pakistan Conflict: भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी राबवलेल्या ऑपरेशन सिंदूरनंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारताच्या सीमेलगतच्या राज्यांवर हवाई हल्ले करण्यास सुरुवात केली आहेत. त्यानंतर भारतानेही त्याला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. ...
India Pakistan Attack: पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सैन्यदलांनी ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. त्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. नियंत्रण रेषेवर भीषण गोळीबार सुरू आहे. तर दोन्हीकडून ड्रोन ...
India Pakistan War : जम्मू आणि काश्मीरमधील कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी सैन्याने विनाकारण गोळीबार केला, याला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिले. ...