भारताची एक लाख वर्ग किलोमीटर जमीन बळकावली. एका दृष्टीने चीनकडून हा विश्वासघातच आहे,अशी टीका जेएनयू मधील सेवानिवृत्त प्राध्यापक तथा ज्येष्ठ समाजसेवी डॉ. आनंदकुमार यांनी केली. ...
भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या अधिक लोकांना जाणवते आहे ते बँकांचे ढासळलेले आरोग्य आणि बेरोजगारी, आणि यात सुधारणा न होणे. २०१४च्या तुलनेत २०१९च्या अंतापर्यंत बेरोजगारीचा दर ११२ टक्के वाढला आहे ...
गगनयान ही भारताची पहिली अंतराळ मोहीम डिसेंबर २०२१ मध्ये पूर्णत्वास जाणार असून, त्यापूर्वी ‘व्योममित्रा’ ही महिला रोबो (ह्युमनॉईड) अंतराळ सफर करणार आहे. ...
जगात तंत्रज्ञान उद्योगाची सतत वाढच होत असल्यामुळे जे देश स्थलांतरितांना आकर्षित करून घेण्यात अपयशी ठरतील त्यांना प्रगतीची संधी गमवावी लागेल, असा इशारा मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नाडेला यांनी दिला आहे. ...