लडाखच्या LACवर भारत आणि चीनमध्ये चकमक झाली असून, त्यात भारताचे २० जवान शहीद झाले, तर पाकिस्तानच्या ४३ सैनिकांना भारतीय लष्करानं ठार केलं. त्यानंतर चीननं सीमेवर अतिक्रमण सुरूच ठेवलं असून, भारतही चीनला चोख प्रत्युत्तर देत आहे. Read More
India vs China Conflict: अरुणाचल प्रदेशातील LAC जवळ भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा हिंसक झडप झाली आहे. मात्र, भारतीय जवानांनी चिनी सैनिकांचे सर्व मनसुबे हाणून पाडले. ...
India-China FaceOff: ९ डिसेंबरला तवांग सेक्टरमध्ये गलवान घाटीसारखीच घटना घडली होती. सैन्याचा आणि देशाच्या सुरक्षेचा विषय असल्याने तीन दिवसांनी या घटनेचा खुलासा झाला आहे. पण त्यापूर्वी तीन आठवड्यांपासून काही गोष्टी घडत होत्या... ...
Chinese Navy News: चीन नेहमीच आपल्या शस्त्र साठ्यात घातक शस्त्र कशी दाखल करता येतील यासाठी प्रयत्न करत राहिला आहे. आता एक नवं शस्त्र चीननं शोधून काढलं आहे आणि यामुळे संपूर्ण जगाचं टेन्शन वाढलं आहे. ...