राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या छोट्या गावानं एक महत्वाचा विचार महाराष्ट्राला दिला आहे ...
वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ...
स्वत:ला शेतकऱ्याचा मुलगा म्हणता मग एकाच योजनेची तीन तीन वेळा घोषणा कशी करता? योजनेची घोषणा होईल, त्या प्रत्येक वेळी स्वत:चा उदोउदो करुन घ्यायचा. हे पैसे तुमच्यामुळे नव्हे तर शेतकऱ्यांनी आंदोलन केल्यामुळेच मिळत आहेत. ...
मंत्री मुश्रीफ हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. आपल्या सामाजिक कामामुळे राज्यभर पोहोचले आहेत. म्हणून भारतीय जनता पक्ष त्यांना बदनाम करण्यासाठी मोठे कट कारस्थान रचत आहे. ...