राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
रोजगार हमी योजनेंतर्गत तयार करण्यात आलेल्या पांदन रस्त्यावर टाकण्यात आलेले मुरूम इर्री ग्रामपंचायतच्या अंगलट आले आहे. ना मंजुर गटातून या मुरूमचे खोदकाम करण्यात आल्याने तहसीलदारांनी इर्री ग्रामपंचायतला १२ लाख ४३ हजार ६८० रूपयांचा दंड ठोठावला आहे. एवढे ...
समाविष्ट झाल्याच्या काही महिनेच आधी किंवा दप्तरात नोंदच नाही व रोजंदारीवर काम करत होते अशा कर्मचाऱ्यांना मात्र सेवेत घेतलेले नाही. ११ गावांमध्ये मिळून असे सुमारे १२० कर्मचारी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...
वाळूघाटांच्या लिलावातून मिळणाऱ्या रक्कमेतून १ कोटी रुपयांची रक्कम ग्रामपंचायतींना मिळणार असून, राज्य शासनाने नव्याने घेतलेल्या निर्णयाचा जिल्ह्यातील १० ग्रामपंचायतींना फायदा होणार आहे. ...
सर्वाधिक वृक्षसंवर्धन करणाऱ्या ग्रामपंचायतीस जिल्हा परिषदेच्या वतीने दहा लाखांचा निधी देणार असल्याचे जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांनी जाहीर केले़ ...
जोरण : बागलाण तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील किकवारी खुर्द गावाने स्वच्छतेचा मंत्र जपत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात राज्यात द्वितीय क्रमांक मिळवून २५ लाखांचा पुरस्कार पटकावला. ...
वाळूज ग्रामपंचायतीने दिलेल्या बचत गटाच्या जाहिरातीत नाव न टाकल्यामुळे नाराज झालेल्या महिला सदस्याच्या पतीने मंगळवारी सकाळी चक्क वाळूज कर्मचाऱ्यांना कार्यालयाबाहेर काढून मुख्य प्रवेशद्वाराला कुलूप ठोकले. ...