नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
महिला आता कोणत्याच क्षेत्रात मागे राहिल्या नाही. मात्र अद्यापही पुरुषप्रधान संस्कृतीचा पगडा कमी झालेला नाही. यामुळे यासाठी महिलांनीच लढा द्यावा लागेल. महिलांना दुय्यमस्थान देण्याची मानसिकता बदलून महिलांचा सर्वानी सन्मान केला पहिजे असे प्रतिपादन मराठी ...
राज्य शासनाने रोख भत्ता प्रदान करण्यास बंदी घातली असतानाही पालम पंचायत समितीने ग्रामसेवकांना तब्बल १२ लाख ६२ हजार ४४० रुपयांचा रोख भत्ता प्रदान केल्याची बाब २०१५-१६ च्या लेखापरीक्षणात उघडकीस आली आहे़ ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ग्रामपंचायत स्तरावरील प्रभाग वॉर्ड स्पर्धा १५ ते २७ आॅक्टोबरदरम्यान रंगणार आहे. जिल्ह्यातील १०३१ ग्रामपंचायतींच्या ३३२९ प्रभागांमध्ये ही स्पर्धा होत आहे. या स्पर्धेच्या तपासणी समितीमध्ये १५ सदस्यांचा समावेश करण्यात ...
गावचा विकास करणे हे सरपंचाचे काम आहे यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती असायला हवी असे प्रतिपादन स्मार्ट व्हिलेजचे प्रणेते व आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. ...
घोटी : संपत्तीच्या मोहापुढे रक्ताच्या नात्यातीलही बंध गळून पडतात. त्याचा गंभीर प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धामणगाव शिवारात असलेल्या गंभीरवाडीत आला. आपल्या आई-वडिलांची संपत्ती आणि ‘समृद्धी’ प्रकल्पात संपादित झालेल्या जमिनीचा लाखो रुपये मोबदला आपल्याला ...
बुलडाणा: संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियानातंर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा होत असून यामध्ये ग्रामस्वच्छतेसोबतच ग्रामपंचायतीध्ये स्पर्धा होऊन प्रभाग ते राज्यस्तरापर्यंत बक्षीसे दिली जाणार आहेत. ...