नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
राज्यातील २ हजार ३५९ ग्रामपंचायती, २ हजार ९५० सदस्यपदांच्या तर १३० सरपंचांच्या रिक्त पदांच्या पोटनिवडणुकांसाठी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. राज्यातील बदललेली राजकीय समीकरणं पाहता, या निवडणुकीत ग्रामीण महाराष्ट्र कुणाला कौल देतो, याबद्दल उत्सुकता आहे. मतमोजणी ६ नोव्हेंबर रोजी होईल. Read More
स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोरच अत्यंविधी उरकण्याची तयारी केल्याने गावात तणाव निर्माण झाला; परंतु, तहसीलदारांनी ग्रामस्थांची समजूत काढून जागा उपलब्ध देण्याचे आश्वासन दिल्यानंतर गावातील त ...
जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या खाणींना दिलेली लिज रद्द करण्यात यावी, जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्यात यावा आदीसह विविध प्रकारच्या ५७ मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी महाग्रामसभांच्यावतीने बुधवारी चार ठिकाणी अभूतपूर्व मोर्चे काढण्यात ...
भर जहॉगीर (वाशिम) : जागेची नोंदी घेण्यास विलंब करणे यासह अन्य प्रश्न निकाली निघत नसल्याचे पाहून भर जहॉगीर येथील ग्रामपंचायत कार्यालयाला सत्यनारायण फुके यांनी १२ डिसेंबर रोजी कुलूप ठोकले. ...
जिल्हा परिषदेच्यावतीने ग्रामपंचायतींना मागणी नसतानाही ‘विपूल’ प्रमाणात बॅनर थोपविले. दोन ते अडीच हजार रुपये किंमतीच्या या बॅनरचे ग्रामपंचायतीकडून सात हजार रुपये वसूल केले जात असल्याने निधींच्या या उधळपट्टीबाबत सभागृहात जाब विचारणे गरजेचे होते. ...
विविध कारणांनी आर्थिक व प्रशासकीय बाबींमध्ये त्रुटी ठेवल्याने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे ६२ हजार ५१ लेखाआक्षेप समोर आलेले आहेत. यापैकी ४३९१ आक्षेप अजूनही प्रलंबित आहेत. या लेखाआक्षेपांच्या वारुळात भ्रष्टाचाराचा सापही दडलेला असू शकतो. त्यामुळे निकाली ...
घनसावंगी तालुक्यातील कुंभारपिंपळगाव येथील ग्रामंपचायतीने सोमवारी ग्रामसभा घेतली नाही, मात्र जिल्हा परिषदेच्या डीपीसीच्या पोर्टलवर सभा झाल्याचे सांगीतल्याने ग्रा.पं. ची बनवेगिरी उघड झाली आहे. ...