'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती "इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल "ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले? लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं - प्रियंका गांधी हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण? माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला... काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप माती खाऊन २४ कॅरेट सोने बाहेर टाकणारा बॅक्टेरिया सापडला; वैज्ञानिकांची तर लॉटरीच लागली... भीषण! गाझामध्ये उपासमारीने १४७ लोकांचा मृत्यू, ४० हजार लहान मुलांचा जीव धोक्यात Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला... आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
Flood, Latest Marathi News
तालुक्यातील अंभई , सिल्लोड, अजिंठा ,गोळेगाव, निल्लोड या पाच मंडळात अतिवृष्टी झाली. ...
Kerala Flood Update : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनीही केरळ दौरा करुन हवाई पाहाणी केली होती. ...
गोदावरी नदीच्या पात्रातील ढालेगाव येथील बंधारा गुरुवारच्या पावसाने ७५ टक्के भरला गेला आहे. ...
जिल्ह्यात मागील 24 तासात 8 तालुक्यात अतिवृष्टी झाली आहे. ...
नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर व धडगाव येथे गुरूवारी रात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतीचे आणि घरांचे नुकसान झाले आहे. ...
बुधवारी रात्री व गुरुवारी सकाळी किनवट, माहूर तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. पावसामुळे पैनगंगा नदीचे पात्र दुथडी भरुन वाहू लागले. ुकिनवट शहरातील विविध सखल भागातील सुमारे २०० घरात पैनगंगा नदीचे पाणी शिरल्याने या भागातील रहिवाशांना सुरक्षितस्थ ...
अहेरी, सिरोंचा, भामरागड, एटापल्ली या तालुक्यांमध्ये बुधवारी दुपारी व गुरूवारी पहाटे दमदार पाऊस झाला. त्यामुळे अनेक नदी, नाल्यांना पूर आला. आलापल्लीतील काही घरांची पडझड झाली. त्यामुळे या भागातील जनजीवन विस्कळीत झाले. ...
केरळमध्ये 8 ऑगस्ट पासून सुरू असलेल्या पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे राज्यातील अनेक नद्यांना महापूर आला असून आतापर्यंत या पावसामध्ये 73 पेक्षा अधिक जणांचा बळी गेला आहे. ...