अतिवृष्टीमुळे सांगली आणि कोल्हापूर जिल्हा पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राने साडेचार लाख क्युसेक पाणी सोडण्याची मागणी कर्नाटक सरकारकडे केली आहे. ...
तालुक्यातील चारही महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्याने सिपना व तापी व गडगा नदीवरील पूल पाण्याखाली गेले आहेत. परिमाणी ४० गावांचा तालुका मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाची चमू मेळघाटात पोह ...