हवामान विभागाने १० ते १४ जुलैदरम्यान जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. तो अंदाज काहीसा खरा ठरला असून, १२ व १३ जुलैला जिल्ह्यात दमदार पावसाने हजेरी लावली. संततधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला तर तलाव व बोड्या तुडुंब भरल्या. दोन दिवस झा ...
रात्री उशिरापर्यंत पावसाची संततधार तसेच धरणातील पाणी सोडले जात असल्याने जिल्ह्यात पूरपरिस्थिती आणखीनच बिकट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. ...
Social Viral: बिहारमधील काही भागात होत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झालेली आहे. या पुरामध्ये एक हत्ती पाठीवर माहुताला घेऊन गंगा नदीतून यशस्वीपणे पलीकडे नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. ...