लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शेतकरी आंदोलन

Farmers Protest Latest News

Farmers protest, Latest Marathi News

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने सप्टेंबर २०२० मध्ये मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाब, हरयाणामधील शेतकऱ्यांनी तीव्र आंदोलन पुकारलं आहे. तीनही कायद्यातील तरतुदी शेतकरीविरोधी असून हे कायदेच मागे घ्यावेत अशी आंदोलकांची मागणी आहे. १४ ऑक्टोबर २०२० ते २२ जानेवारी २०२१ या काळात सरकारमधील मंत्री आणि शेतकरी नेत्यांमध्ये काही बैठका झाल्या, पण त्या निष्फळ ठरल्या. त्यानंतर, २६ जानेवारी रोजी आंदोलकांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसक वळण लागलं होतं.
Read More
"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | haryana congress leader said help farmers whether by donating money or distributing liquor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पैसे द्या किंवा दारू वाटा पण शेतकरी आंदोलन सुरू ठेवा", काँग्रेसच्या महिला नेत्याचं वादग्रस्त विधान

Congress Vidya Devi And Farmers Protest : काँग्रेसच्या जिल्हा कार्यकारिणी बैठकीत बोलताना विद्या देवा यांनी शेतकरी आंदोलनाबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. ...

"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही" - Marathi News | priyanka gandhi criticised modi govt on farmers protest at bijnor kisan mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"देश-विदेशात फिरण्यासाठी मोदी १६ हजार कोटींची विमानं घेतात, पण शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसा नाही"

उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथे किसान महापंचयातीला संबोधित करताना काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी (Priyanka Gandhi) यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ...

Farmers Protest : ५ किलो बदाम अन् ५,१०० रुपये! ५० किमी धावत 'तो' पोहोचला शेतकरी आंदोलनात  - Marathi News | farmers protest man bets rs 5000 and 5 kg almonds to run from baghpat to ghazipur | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Farmers Protest : ५ किलो बदाम अन् ५,१०० रुपये! ५० किमी धावत 'तो' पोहोचला शेतकरी आंदोलनात 

Farmers Protest : ५ किलो बदाम आणि ५,१०० रुपयांची पैज त्यानं जिंकली, गाझीपूर सीमेपर्यंत तो धावत पोहोचला. ...

दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका - Marathi News | pakistan pm imran khan party supports disha ravi on toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिशा रविला पाकिस्तानचा पाठिंबा; मोदी सरकारवर केली जोरदार टीका

ट्विटर टूलकिट प्रकरणी देशात दिशा रविला अटक करण्यात आल्यानंतर या वादात आता पाकिस्तानने उडी घेतली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या पक्षाने ट्विट करत दिशा रविला पाठिंबा दर्शवला आहे. ...

टूलकिट प्रकरण: निकिता जेकब फरार घोषित; अजामीनपात्र वॉरंट जारी - Marathi News | delhi police summons non bailable warrant out for activist nikita jacob in toolkit case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :टूलकिट प्रकरण: निकिता जेकब फरार घोषित; अजामीनपात्र वॉरंट जारी

ग्रेटा थनबर्ग टूलकिट प्रकरणी बेंगळुरू येथून दिशा रवि हिला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांकडून निकिता जेकब (nikita jacob) यांना फरार घोषित करण्यात आले असून, त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे. निकिता जेकब या दिशा रविची जवळची सहकारी असल्याचे स ...

जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा - Marathi News | rakesh tikait threatens modi government over farm laws in kisan mahapanchayat | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जास्त डोकं फिरवू नका, नाहीतर...; शेतकरी नेते राकेश टिकैत यांचा मोदी सरकारला इशारा

गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. अद्यापही यावर ठोस तोडगा निघालेला नाही. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी मात्र आता केंद्र सरकारला थेट इशारा दिला ...

आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार - Marathi News | Protesting farmers would have died even if they were at home !, controversial remarks of Haryana Agriculture Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आंदोलक शेतकरी घरात असते तरी मेले असते!, हरियाणाच्या कृषीमंत्र्यांचे वादग्रस्त उद्गार

farmers Protests : या प्रसंगाचा दलाल यांचा एक व्हिडीओ प्रसारमाध्यमे व समाजमाध्यमांवर झळकल्यानंतर खळबळ माजली. ...

केंद्रीय कृषी कायदा मागे घेतल्यास लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल: रामदास आठवले - Marathi News | ramdas athawale says if farm laws are withdrawn then constitution will be threatened | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्रीय कृषी कायदा मागे घेतल्यास लोकशाही आणि संविधान धोक्यात येईल: रामदास आठवले

केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या अडीच महिन्यांपासून दिल्लीत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. सरकारने कृषी कायदे (Farm Laws) मागे घ्यावेत, या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. आंदोलक शेतकऱ्यांच्या मागणीनुसार, केंद्र सरकारने कृषी कायदे मागे घेतले, तर लोकशाही आण ...