राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेमध्ये 'या' जिल्ह्यातील दोन लाख शेतकऱ्यांना ८०० कोटींचे प्रोत्साहन अनुदान मिळण्याची शक्यता आहे. ...
harbhara hamibhav kharedi शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा आणि बाजारभावातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळावे, यासाठी केंद्र शासनाने जाहीर केलेल्या किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत हरभरा हमीभाव खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. ...
Vidarbha Orange Farmers Crisis : विदर्भातील वरूड–मोर्शी पट्टा संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध असला तरी प्रक्रिया उद्योगाच्या अभावामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत. उत्पादनातील सुमारे ४० टक्के लहान संत्र्यांना बाजारात योग्य दर मिळत नसल्याने ते मातीमोल भावा ...
Nagpur : शेतकरी कोणत्याही बँकेचा कर्जदार असो, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळणारच. राष्ट्रीयकृत बँक असो की जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, पीक कर्ज देणाऱ्या प्रत्येक संस्थेचे थकीत कर्ज सरकार माफ करणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ...
१० हजार एकर क्षेत्रात तब्बल तोडणीलायक १५ हजार मे. टन केळीचे उभे पीक आहे. निर्यातदारांच्या कोल्ड स्टोरेजमध्ये तब्बल एक हजार मे.टन केळी सध्या शिल्लक आहेत. ...