सिमेंट रस्ते आणि विकास कामांमुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामाची दखल घेत महापालिकेने मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचा ध्यास घेतला आहे. सोबतच भविष्यात शहरावर जलसंकट येऊ नये म्हणून जलसंवर्धनासाठी पुढाकार घेतला आहे. यासाठी वृक्षसंवर्धन आणि जलसंवर्धनाची चळव ...
कासोदा येथे ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे, त्यांच्या घरी जाऊन एक रोप भेट द्यायचे. त्यांच्याच हस्ते लावायचे. संगोपनाची जबाबदारीदेखील त्यांच्यावरच सोपवायची. पुढील वाढदिवसाला हे रोप जगले, किती मोठे झाले, हे पहायला ग्रीन आर्मीचे सदस्य पुन्हा येतील. हे बजवाय ...
निसर्गाचा ढासळत चाललेला समतोल, ठिकठिकाणी उजाड झालेली माळराने, बिघडलेले पर्जन्यचक्र या सजीवसृष्टीला आवश्यक असणाऱ्या घटकांवर मानवी वस्त्यांचे होणारे अतिक्रमण आदींचा आज जगाला सामना करावा लागत आहे. याच औचित्यपर वटसावित्री पौर्णिमेला रविवारी चाळीसगाव शहरा ...
यंदा राज्यभरात ३३ कोटी वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. नागपूर जिल्ह्याला ९८ लाख ३९ हजार वृक्ष लावण्याचे उद्दिष्ट मिळालेले आहे. हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी ‘एक घर, दोन वृक्ष’ ही मोहीम लोकसहभागातून प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन पालकमंत्री ...
जोरदार वाऱ्यासह खवळलेल्या समुद्री लाटांच्या तडाख्यामुळे देवबाग गावात मोठे नुकसान झाले. अनेक ठिकाणी पडझड व नुकसानीच्या घटना घडल्या आहेत. ख्रिश्चनवाडीत एका घरावर झाड कोसळून आई व मुलगा जखमी झाले. देवबाग संगम येथील जमीन समुद्राने गिळंकृत केली. तेथील शवदा ...