पुन्हा शाळा उघडल्या की गोष्टी बदलतील, शिकवणं बदलेल, मुलांच्या शिकण्याची पद्धत बदलेल, मात्र तोवर अनेक मुलांना आणि शिक्षकांनाही या आॅनलाईनचीच सवय झालेली असेल. ...
आज कोरोनाच्या काळात कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित अलेक्सा ही पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची गुरू बनली आहे. ही गुरू या विद्यार्थ्यांना इंग्रजी, सामान्य ज्ञानाचे धडे मोबाइलच्या माध्यमातून देत असून त्यांना त्या विषयांमध्ये रुची निर्माण करण्यासही मदत करत ...
बारावीचा निकाल थोड्याच दिवसांत जाहीर होईल व प्रवेशाची लगबग सुरू होईल. त्यामुळे राज्यातील महाविद्यालये कशी आणि कधी सुरू होणार? शिकविण्या ई-लर्निंगच्या माध्यमातून कशा घेता येतील? यासंदर्भातील आढावा बैठक नुकतीच पार पडली. ...
मुंबई व पुण्याच्या व्यतिरिक्त देशाच्या इतर राज्यात ‘कोरोना’चा संसर्ग लक्षात घेता फारच कमी लोक बाहेर प्रवेश घेतील. त्यामुळे विद्यार्थ्यांसमोर नागपूर व अमरावती विभागातील महाविद्यालयांचाच पर्याय असेल. ...