उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानक परिसरात १५० मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास सक्त मनाई केली आहे. असे आदेश असतांनाही कल्याण-डोंबिवलीत मात्र त्या आदेशांचे सर्रास उल्लंघन होत असून त्यासंदर्भात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते मंदार हळबे यां ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने टिटवाळा येथून महागणपती मंदिरापर्यंत बस सेवा मोठ्या थाटात सुरु केली होती. पण अल्पावधीतच कमी प्रतिसाद मिळाल्याने ती सेवा बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधीच बंद केलेले रुट पुन्हा सुरु करण्याचे परिवहनसमोर आव्हान असत ...
न्यायालयाच्या आदेशांनूसार कल्याण-डोंबिवली महापालिकेने रेल्वे स्थानक परिसरात १५० मिटर वगळून नियंत्रण रेषा मारावी, पण तसे करण्यात महापालिकेला स्वारस्य का नाही असा सवाल कष्टकरी फेरीवाला संघटनेने केला असून महापालिकेची कसलीच इच्छाशक्ती नसल्यानेच ही समस्या ...
पश्चिमेला स्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेने सोमवारी कारवाई केली. त्या कारवाईदरम्यान महापालिकेच्या काही कर्मचा-यांनी महिला फेरीवाल्यांजवळील सामान हिसकावले, त्यांच्या अंगावर धावून गेले. हे योग्य नाही. त्यामुळे अशा कर्मचा-यांवर अॅट्रॉसिटीअंतर् ...
घरांच्या व्यवहारांसंदर्भात आॅनलाइन नोंदणीचे सर्व्हर वीस दिवसांपासून कूर्मगतीने सुरु असल्याने शेकडो ग्राहक हैराण झाले आहेत. दिवसातून अनेक वेळा सर्व्हर बंद पडते, सुरु झाल्यास त्याची गती मंदावलेली असल्याने दिवस वाया जात असल्याची माहिती काँग्रेसचे नगरसेव ...
पालिकेच्या भोंगळ कारभारामुळे, सत्ताधाºयांचा-लोकप्रतिनिधींचा प्रशासनावर वचक नसल्याने कल्याण आणि डोंबिवली या दोन्ही शहरांचा अक्षरश: बट्याबोळ झाला आहे. आधीच अनेक प्रश्नांत अराजकाची स्थिती निर्माण झालेली असताना या शहरांची स्मार्ट सिटी करण्याचे आश्वासन दि ...
७ जानेवारी रोजी देशभर होणा-या हिंदू चेतना संगम उपक्रमाची माहिती भाजपच्या कार्यकर्त्यांसह पदाधिका-यांना व्हावी यासाठी शुक्रवारी संध्याकाळी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण व रा.स्व.संघाचे विठ्ठल भट यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ...