आपल्या देशाला विश्वगुरू पदापर्यंत नेण्यासाठी स्वतः आत्मचिंतन करून स्वतः जीवनात बदल करण्याची आवश्यकता आहे. यानेच समाज बदलेल व समाज जर एकजुटीने सामुदायिक भावनेने उभा राहिला तरच त्याला विजिगिषु म्हणता येईल असे मार्गदर्शनपर उद्दगार ज्येष्ठ पत्रकार अरुण ...
डोंबिवली: आधारकार्ड साठी ज्येष्ठ नागरिकांसह विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. त्यातच शहरातील दोन बँकांव्यतिरीक्त कुठेही आधारकार्ड केंद्र नाही त्याची दखल घेत राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या संकल्पनेनूसार पंडीत दीनदयाळ उपाध्याय कल्याणकारी संस्था व भार ...
शेतकरी, कामगार, नोटबंदीनंतर बेरोजगार झालेले या सर्वांची नाराजी भाजपाला भोवू नये, यासाठी हिंदुत्त्वाची चेतना जागवत अखेर राष्ट्रीय स्वयंसेवक संघच भाजपाच्या मदतीला धावल्याची स्वयंसेवकांची भावना आहे. ...
डोंबिवली: सायकल मित्र संमेलनात १ हजार सायकलपटू डोंबिवली शहराच्या विविध भागातून सायकल चालवत संमेलनस्थळी पोहोचणार आहेत. त्यासाठी शहरातील प्रमुख पाच - सहा ठिकाणांहून २०० सायकलपटू एकाच वेळी सायकल चालवणार आहेत.२८ जानेवारी रविवारी सकाळी सहा वाजता ही रॅली ...
केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने बाळसे धरले आहे, असा सर्वसाधारण समज असताना रविवारी हिंदू चेतना संगमाच्यानिमित्ताने जमलेल्या नव स्वयंसेवकांना विचारले असता गतवर्षी विजयादशमीच्या उत्सवापासून संघ ...