टेहरेकडून सोयगावकडे जाणाऱ्या कारने बायपास जवळ धडक दिल्याने पोपट पांडुरंग पांढरे (५८), रा. टेहरे हे ठार झाले. या प्रकरणी छावणी पोलिसांत कारचालक रवींद्र शिवाजी अहिरे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारू प्यायल्याने आतापर्यंत तब्बल 92 जणांचा मृत्यू झाला आहे. सहारनपूरमध्ये 64, रुरकीमध्ये 20 आणि कुशीनगरमध्ये आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ...
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील वाबळे वस्तीवरील गोठ्यावर धोकादायक वीज वाहक तार पडून नऊ गायींचा मृत्यू झाला. यात शेतकऱ्याच्या पशुधनाचे मोठे नुकसान झाले आहे. ...