कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. Read More
राज्यमंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ठाकरे सरकारनं राज्यातील निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता आणली आहे. राज्यात आता नेमकं काय सुरू आणि काय बंद राहणार ते जाणून घेऊयात... ...
Maharashtra Unlock: कोरोनाबाधितांची संख्या कमी असलेल्या झोनमध्ये रात्री ८ वाजेपर्यंत दुकानं सुरू ठेवण्यासाठी आज अध्यादेश काढला जाईल, असं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. ...
Lockdown News: उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली, पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश सारख्या राज्यांनी बऱ्याच गोष्टी अनलॉक केल्या आहेत. चला जाणून घेऊया सोमवार म्हणजेच उद्यापासून कोणत्या राज्यांत काय नियम असतील. ...
राज्यातील लॉकडाऊन संदर्भात राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनानं मोठा निर्णय जाहीर केला आहे. राज्यात आता अनलॉकला सुरुवात झालीय. यासंदर्भातील तुम्हाला माहित असायला हवी अशी संपूर्ण माहिती जाणून घेऊयात... ...
Corona virus possibility while traveling in Auto Riksha, Bus, Taxi like Public transport: जॉन हॉपकिन्स यूनिव्हर्सिटीच्या दोन संशोधकांनी 'भारतात कोरोना महामारीवेळी सार्वजनिक वाहतुकीवेळचा धोका' यावर अभ्यास केला आहे. यातून डोळे उघडणारी माहिती समोर आली आ ...