lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लॉकडाऊन अनलॉक

लॉकडाऊन अनलॉक

Coronavirus unlock, Latest Marathi News

कोरोनाविरुद्धच्या लढाईचा भाग म्हणून केंद्र सरकारने 25 मार्च रोजी पहिल्यांदा लॉकडाऊनची घोषणा केली. त्यानंतर, तो टप्प्याटप्प्याने वाढतच गेला. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात राहिला, पण आर्थिक घडी विस्कटली. अखेर, लॉकडाऊनच्या पाच टप्प्यांनंतर 8 जूनपासून हळूहळू देशाचं कुलूप उघडायला अर्थात 'अनलॉकिंग'ला सुरुवात झालीय. 
Read More
नाशिकमधील सर्व उद्याने खुली होणार - Marathi News | All parks in Nashik will be open | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमधील सर्व उद्याने खुली होणार

कोरोना निर्बंध संपुष्टात आल्यानंतरही शहरातील सुमारे पाचशे उद्याने बंद असून त्यामुळे नाराजी व्यक्त होत असतानाच आता पालकमंत्री छगन भुजबळ यांनीच सर्व उद्याने खुली करण्याचे निर्देश दिल्याने ऐन सुटीच्या कालावधीत बालगाेपाळांना बागडण्याची सोय होणार आहे. मंग ...

माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री" - Marathi News | Finally the 2 year wait is over Devotees will get entry in Dnyaneshwar Maharaj shrine | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माउली माऊली! अखेर २ वर्षांची प्रतीक्षा संपली; भाविकांना मिळणार ज्ञानेश्वर महाराजांच्या गाभाऱ्यात "एन्ट्री"

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या संतश्रेष्ठ श्री. ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीवर डोके ठेऊन नतमस्तक होऊन दर्शन घेण्याची भाविक आतुरतेने वाट पाहत होते ...

Corona Virus Updates: आनंदाची बातमी! देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले; पण दोन गोष्टी पाळाव्या लागणार - Marathi News | Good News: Central Government revokes the provisions, corona restrictions of the Disaster Management Act for Corona Pandemic from 31st march | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आनंदाची बातमी! देशातील कोरोनाचे सर्व निर्बंध हटविले; पण दोन गोष्टी पाळाव्या लागणार

Corona Virus Updates: केंद्र सरकारने चौथ्या लाटेचा धोका असला तरी दोन वर्षांपूर्वी घातलेले सर्व निर्बंध हटविण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने बुधवारी याचे आदेश जारी केले आहेत.  ...

कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान! - Marathi News | coronavirus updates in india medical expert reaction on new wave of coronavirus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनाची चौथी लाट आल्यास भारतावर काय परिणाम होईल? तज्ज्ञांनी केलं धक्कादायक विधान!

Coronavirus Updates in India: चीन आणि दक्षिण कोरियासह युरोपातील अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूचे रुग्ण पुन्हा एकदा वाढत असल्याचं दिसून आलं आहे. ...

Maharashtra Unlock Updates: महाराष्ट्रात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; बैठका पार, आता उद्धव ठाकरे घेणार निर्णय - Marathi News | Possibility of easing restrictions in Maharashtra;CM Uddhav Thackeray will take the decision in two days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्रात निर्बंध शिथिल होण्याची शक्यता; बैठका पार, आता उद्धव ठाकरे घेणार निर्णय

मुख्य सचिव आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकारी यांच्यामध्ये बैठका पार पडल्या आहेत. ...

महाराष्ट्र फेब्रुवारीअखेर शंभर टक्के अनलॉक होणार; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले महत्वाचे संकेत - Marathi News | Maharashtra will be 100% unlocked by the end of February; Important hints given by Health Minister Rajesh Tope | Latest mumbai Photos at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र फेब्रुवारीअखेर शंभर टक्के अनलॉक होणार; राजेश टोपे यांनी दिले महत्वाचे संकेत

राज्यात पर्यटनस्थळे आजपासून पुन्हा खुली होणार; ठाकरे सरकारने जाहीर केली नवी नियमावली - Marathi News | Tourist places in the state will reopen from today; Thackeray government announces new rules | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज्यात पर्यटनस्थळे आजपासून पुन्हा खुली होणार; ठाकरे सरकारने जाहीर केली नवी नियमावली

राज्यात कोरोना संसर्गाच्या दोन लाटांवर नियंत्रण मिळविल्यानंतर आता तिसरी लाटही ओसरली असून, संसर्ग नियंत्रणात असल्याची दिलासादायक माहिती कोरोना टास्क फोर्सच्या तज्ज्ञांनी दिली. ...

कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा? - Marathi News | How to fight the new variant of Corona? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटशी कसा देणार लढा?

कोरोनाचा निर्णायक स्थितीत आरोग्य विभागावर सर्वाधिक कामाचा ताण होता. त्याच आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळे स्थानिक प्रशासन अडचणीत आले होते; परंतु त्यानंतरही रिक्त पदे भरण्याकडे शासन गंभीर नसल्याचे चित्र आहे. ...