देशातील सर्वात जुना राजकीय पक्ष म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. १८८५ मध्ये स्थापन झालेल्या या पक्षाने महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनेक स्वातंत्र्यसैनिक काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र आले होते आणि ब्रिटीशांविरोधातील लढा ही लोकचळवळ झाली होती. स्वातंत्र्यानंतर, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष देशभर विस्तारला. केंद्रात आणि अनेक राज्यांमध्ये बरीच वर्षं काँग्रेसची सरकारं होती आणि आजही आहेत. महाराष्ट्रातही अनेक वर्षं काँग्रेसच्या नेतृत्वातीलच सरकार होतं. Read More
Harshwardhan Sapkal News: राज्य सरकारने जाहीर केलेले पॅकेज हे फसवे निघाले. हे पॅकेज शेतकऱ्यांची क्रूर थट्टा करणारे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईच्या दौऱ्यावर आले पण शेतकऱ्यांसाठी एका दमडीचीही घोषणा केली नाही. शेतकऱ्यांवरील संकट पाहता केंद्र सरका ...
Congress Harshwardhan Sapkal News: नागरिकांनी वेळीच पावले उचलायला हवीत. अन्यथा सर्वत्र घराघरात अशा घटना घडतील, असा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. ...
Congress Vijay Wadettiwar News: घायवळ पासपोर्ट मिळवतो, देश सोडून जातो त्याच्या डोक्यावर कुणाचा आशीर्वाद आहे? अशी विचारणा विजय वडेट्टीवार यांनी केली. ...
Congress Criticize Manoj Jarange Patil: जरांगे पाटील यांनी आता थेट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनाच लक्ष्य केल्याने काँग्रेसकडून संताप व्यक्त केला जात आहे. मनोज जरांगे पाटील यांनी राहुल गांधी यांचा उल्लेख दिल्लीचा लाल्या असा केला होता. त्य ...