‘गाळ मुक्त धरण, गाळयुक्त शिवार’ योजनेंतर्गत जिंतूर तालुक्यातील २१ तलावांतून आतापर्यंत ३ लाख १० हजार ७३५ घनमीटर गाळ काढण्यात आला आहे़ यामुळे या तलावामध्ये पाणीसाठा वाढणार असून, शेतकऱ्यांच्या जमिनीही सुपिक होण्यास मदत होणार आहे. ...
जिल्ह्यातील सर्व नागरिकांना स्वत धान्याचा लाभ मिळण्यासाठी पुरवठा विभागाच्या वतीने जिल्ह्यातील १३३ गावांमध्ये नवीन रास्तभाव दुकाने सुरु करण्यात येणार आहे. ...
रखडलेल्या पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आपल्या अधिकारात जे शक्य आहे, ते सर्व करण्याचा प्रयत्न आपण केला आहे. इथून पुढेही यासाठी पाठपुरावा सुरूच राहील. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा सर्वपक्षीय नागरी कृती समितीने जिल्हाधिकारी कार्यालयाला टाळा ठोकोसह पुलाला भिंत ...
जालना जिल्ह्याची निर्मिती होऊन, आता ३६ वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत जवळपास वीस जिल्हाधिका-यांनी येथे जिल्हाधिकारी म्हणून कर्तव्य बजावले आहे. परंतू केवळ पाच जणांनीच त्यांचा तीन वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याचे दिसून आले. ...
साठ वर्षांवरील बांधकाम कामगारांना तीन हजार रुपये पेन्शन सुरू करावी, घरबांधणीसाठी दहा लाख रुपये मिळावेत, बांधकाम कामगारांचे कर्ज माफ करावे, अशा विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संयुक्त बांधकाम कामगार संघटना कृती समितीतर्फे मंगळवारपासून जिल्हाधिकारी कार् ...
- अनिल गवईखामगाव: वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामात दिरंगाई केल्याबद्दल मुंबई येथील कंत्राटदार कंपनीची याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्दबातल ठरविली. त्यानंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत कंत्राटदार कंपनीची याचिका खारीज केली. त् ...
वाशिम : जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘ई-लोकशाही’ कक्ष स्थापन केला असून, नागरिकांनी तक्रारींचा निपटारा होण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी सोमवारी के ...