पश्चिम बंगाल सरकार शिक्षक भरती घोटाळ्यासारख्या भ्रष्ट कार्यात अडकले असून, त्याबाबतचे सर्व पुरावे अमित शाह यांना दिल्याचे सुवेंदू अधिकारी यांनी सांगितले. ...
पूर्वी ९७ टक्के जैवविविधता असलेले हे क्षेत्र राजकारण्यांमुळे विकासकामासाठी उपयोगात आणून ही टक्केवारी ३७ वर आली आहे. आता हेही क्षेत्र कमी करण्याचा डाव सुरू आहे. ...
गेल्या आठ वर्षांत ७ लाख २२ हजार युवकांना नोकऱ्या दिल्याची कबुली केंद्र सरकारने लोकसभेत लेखी उत्तरात दिली आहे. या आठ वर्षांत २२ कोटींपेक्षा अधिक अर्ज नोकरीसाठी आले होते. केंद्रीय पीएमओ, कार्मिक राज्यमंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी लोकसभेत एका लेखी उत् ...