श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
अजित पवार, त्यांच्या बहिणी आणि जवळच्या व्यक्तींच्या कंपन्यांवर आयकर विभागाच्या धाडी पडल्या. या धाडींनंतर आता सुप्रिया सुळेंनी भाजपला इशारा दिलाय. महाराष्ट्राचा सह्याद्री दिल्लीपुढे झुकणार नाही, असा इशाराच सुप्रिया सुळेंनी दिलाय. काय म्हणाल्यात सुप्रि ...
भारतीय जनता पक्षानं तीन राज्यांमध्ये चार मुख्यमंत्री बदललेत. उत्तराखंड, कर्नाटक आणि गुजरातचे मुख्यमंत्री भाजपनं काही महिन्यात बदललेत. आता आणखी एका राज्यात मुख्यमंत्री बदलण्यात येण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे भाजपचेच नेते याबद्दलचे उघडपणे इशारे देत ...
महाराष्ट्राच्या राजकारणात किरीट सोमय्या या नावाची चांगलीच दहशत निर्माण झालीय. आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप करत अनेक नेत्यांना किरीट सोमय्यांनी अडचणीत आणलंय. त्यामुळे किरीट सोमय्या पुढचा आरोप कधी आणि कोणावर करतील याची धास्तीचं अनेक नेत्यांना आहे. पण या स ...
महिला सुरक्षेच्या मुद्द्यावर एकीकडे भाजप राज्यात आक्रमक पाहायला मिळेतय.. चित्रा वाघ आणि भाजपच्या महिला नेत्या या महिला सुरक्षेच्या मुद्दयांवरून सरकारला घेरतायत.. दुसरीकडे राज्यपालही महिला सुरक्षेसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन दिवसांचं अधिवेशन ...
भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे. पण चित्रा वाघ यांनी टीका का केली आहे? ते जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा - ...
“सावित्रीच्या लेकीचं गाऱ्हाणं मातोश्री ऐकणार का?" असा सवाल उपस्थित करत १२ महिला आमदारांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहलंय. भाजपच्या १२ महिला आमदारांनी हे पत्र लिहलंय. पळपुटेपणा, राज्याची अब्रू दिल्लीच्या वेशीवर, कागदी घोडे, लंगडे युक्तीवाद अशा ...