शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

भाजपा

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

Read more

श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली.

राजकारण : भाजपाच्या १२ आमदारांच्या निलंबनाचे राज्याच्या राजकारणावर होणार असे परिणाम, कुणाला फायदा कुणाचे नुकसान?

क्राइम : जुगार खेळला, विदेशी दारू बाळगल्याप्रकरणी भाजपा आमदार नेपाळी मुलींसह अटकेत

व्यापार : आता PM किसान योजनेतील 6000 रुपयांच्या वार्षिक हप्त्यासह मिळवा 3000 रुपये मासिक पेन्शन, असा घ्या फायदा

राजकारण : Jammu and Kashmir: “जम्मू-काश्मीरमध्ये कलम ३७० पुन्हा लागू होईल ही अपेक्षा ठेवणे मूर्खपणाचे ठरेल”: ओमर अब्दुल्ला

राजकारण : राष्ट्रपतींना कळवा! देवेंद्र फडणवीसांची राज्यपालांना विनंती; ठाकरे सरकारवर येणार कायदेशीर संकट?

राष्ट्रीय : PM मोदी अन् CM चौहान यांच्यात अंतर का वाढलं? भाजपानं दिलं प्रत्युत्तर

राष्ट्रीय : याला म्हणतात करेक्ट कार्यक्रम! एका झटक्यात ५ खासदार फुटले, 'मोदींचे हनुमान' फक्त पाहात राहिले

राजकारण : बिहारमध्ये आणखी एक राजकीय घडामोड; चिराग पासवान यांना तेजस्वी यादवांच्या RJD कडून मोठी ऑफर

राष्ट्रीय : ...अन् थेट राजीनामाच द्यायला निघाले होते योगी; वाचा, संघ दरबारी गेलेल्या वादाची पडद्यामागची स्टोरी

राष्ट्रीय : सचिन हे 'काँग्रेसचेच पायलट', भाजपातील प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम