श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी 1951मध्ये भारतीय जनसंघाची स्थापना केली. 1977 च्या आणिबाणीनंतर भारती जनसंघ व अनेक पक्षांनी एकत्र येऊन जनता पार्टी स्थापन केली. जनता पार्टीने काँग्रेसचा त्यानंतरच्या निवडणुकीत पराभव केला, परंतु जनता पार्टीची मोट 1980 साली फुटली. त्यावेळी आधीच्या भारतीय जनसंघाच्या नेत्यांनी भारतीय जनता पार्टी अशी स्थापना केली. संघ परीवाराचा राजकीय फ्रंट अशी ओळख असलेल्या भाजपाने 2014च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली संपूर्ण बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली. Read More
Hathras Gangrape, Rahul Gandhi Arrested, Ashok Chavhan News: संपूर्ण घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी मंत्री अशोक चव्हाण यांनी केली. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतचे ट्विट केलं आहे. ...
shiv sena, protests, BJP government, kankavali, shindhedurg news निर्भया प्रकरणानंतर महिलांवरील अत्याचार थांबतील अशी अपेक्षा होती , पण भाजपा सरकार महिलांवरील हा अत्याचार थांबवू शकले नाही. असा आरोप करीत शिवसेनेकडून गुरुवारी भाजपा प्रणित केंद्रशासनाचा ...
चिदंबरम यांनी गुरुवारी मोदींना चिमटा काढत, ते आपल्या मित्राला सन्मानित करण्यासाठी आणखी एका नमस्ते ट्रम्प' रॅलीचे आयोजन करणार का? असा प्रश्न केला आहे. (Namaste Trump) ...
NCP MP Supriya Sule Reaction On Parth Pawar, Maratha Reservation News: सर्व समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत, प्रत्येक जण आपापल्या परीने प्रयत्न करतंय असं त्या म्हणाल्या. ...